News

7. स्वातंत्र्यदिनी नाशिक येथे ध्वजारोहणाची संधी न दिल्याने मंत्री छगन भुजबळ नाराज, गोंदिया तील ध्वजारोहणास नकार; 15 ऑगस्टसाठी ...
मनोज जरांगे यांनी दिलेल्या इशाऱ्यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील चेतवणी देण्याचं काम करत आहेत. महाराष्ट्रात असुरक्षितता आणि दंगली भडकावण्याचं काम जरांगे पाटलांनी ...
कोल्हापूर येथील अंबाबाई मूर्तीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. मूर्तीच्या आजूबाजूला असलेल्या इतर भागाची पाहणी करून आवश्यक बदल करण्यात आले. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे ...
कबूतरखान्याच्या वादावर तोडगा काढण्यासाठी जैन मुनी नीलेशचंद्र महाराजांनी Maharashtra Navnirman Sena (MNS) अध्यक्ष Raj Thackeray यांना साकडं घातलं आहे. Raj Thackeray यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून हा व ...
मुंबईत कबूतरखाना बंदी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीत तज्ज्ञांच्या समितीची घोषणा झाली असून, समिती सदस्यांची यादी उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आली आहे. या समितीमध्ये आ ...
जैन मुनी नीलेश चंद्र महाराजांनी राज ठाकरेंना मध्यस्थीसाठी साकडं घातलं आहे. राज ठाकरेंनीच हा वाद सोडवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हाती शस्त्र घेण्याची भाषा मराठी माणसांविरोधात नव्हती, असं स्पष् ...
गुडघ्याच्या ऑपरेशनमुळे एका मंत्र्याला ध्वजारोहणासाठी उपस्थित राहणे शक्य नव्हते. त्यामुळे ध्वजारोहणाची जबाबदारी सुरुवातीला छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र, तब्येतीच्या कारणास्तव भुजबळ यां ...
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्याच्या वापरावरून वाद निर्माण झाला आहे. मुंबईत स्वतःचे अलिशान घर असतानाही ते सरकारी निवासस्थानात राहत असल्याची बाब समोर आली आहे. गिरगाव चौपाटी येथील एन एस पा ...
दादरमध्ये सकाळपासूनच आंदोलनकर्ते जमा झाले होते. साडे अकराच्या सुमारास रस्ता अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी या आंदोलनाला आधीच परवानगी नाकारली होती आणि नोट ...
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईत (Mumbai) शांततेत आरपारची लढाई करून आरक्षण मिळवणार असल्याचे जरांगे म्हणाले. मात्र, मराठ्यांचे आं ...
शिरोडकर हायस्कूलमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बेस्टच्या आगामी निवडणुकीत 'उत्कर्ष पॅनल' अंतर्गत दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र लढणार आहेत. या निवडणुकीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. या मेळा ...
कामाख्या मंदिरात 65 रेडे कापून सरकार सत्तेत आले तो प्रसाद म्हणून सुद्धा खाल्ला, अशा सरकारचे जनक फडणवीस सांगतात शाकाहारी व्हा, असली थोतांड बंद करा; संजय ...